शेतकरी हितासाठी कार्पोरेट क्षेत्राने शेतकरी संस्थांशी भागीदारी करावी :सुभाष देसाई


मुंबई, ता.२३ ऑगस्ट : शेतीच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी कार्पोरेट क्षेत्र व शेतकरी कंपन्या यांची भागीदारी गरजेची असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी इंडियन मर्चंट चेंबर येथे आयोजित चर्चासत्रात केले.

उद्योगमंत्रांच्या संकल्पनेतून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी उद्योग व शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

MAHAFPC successfully bids for country’s first Reverse e-auction of Onion through MSTC

शेतकरी कंपन्यांमार्फत मुग हमीभाव खरेदी नोंदणी १५ सप्टेंबर पासून सुरु होणार

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.