दीपावली स्नेहमेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांचे नवसंकल्प
जळगाव: ता. २६ जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी दीपावलीच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून स्नेहमेळाव्याचे आयोजन करून शेतकरी कंपन्यांच्या क्षमता बांधणीचा अनोखा उपक्रम साकारला आहे. यावेळी जिल्ह्यातील १७ शेतकरी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुषार पाटील , गोकुळ पाटील , निलेश पाटील व महाएफपीसीचे प्रशांत पवार यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन केले होते.
Comments
Post a Comment