दीपावली स्नेहमेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांचे नवसंकल्प


जळगाव: ता. २६ जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी दीपावलीच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून स्नेहमेळाव्याचे आयोजन करून शेतकरी कंपन्यांच्या क्षमता बांधणीचा अनोखा उपक्रम साकारला आहे. यावेळी जिल्ह्यातील १७ शेतकरी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुषार पाटील , गोकुळ पाटील , निलेश पाटील व  महाएफपीसीचे प्रशांत पवार  यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन   केले होते. 

Comments

Popular posts from this blog

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

MAHAFPC successfully bids for country’s first Reverse e-auction of Onion through MSTC

महा ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची पुणे शहरात रिटेल कांदा विक्री